आमच्या घराजवळच्या एका संस्थेमध्ये गणपतीमध्ये विसर्जनाच्या आदल्या दिवशी महाआरती असते. लहानपणी आम्ही त्या दिवसाची अगदी वाट पाहत असू. बेंबीच्या देठापासून ओरडून गायल्या जाणाऱ्या वीस पंचवीस आरत्या, ढोल , ताशे, टाळ, मृदंग, रिंगण, फुगड्या, नाच, गजर अशी धमाल असायची. असायची कशाला अजूनही असते. आणि अगदी खरं सांगायचं तर लहानपणी पाहायचो तशी अजूनही मी त्या महा-आरतीची वाट

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील उत्तरार्धात स्थितप्रज्ञाची लक्षण भगवंतांनी सांगितलेली आहेत. स्थितप्रज्ञ हा दुर्घटनेने किंवा दुःखाने कष्टी होत नाही आणि त्याला सुखाची आसक्ती नसते. कासव ज्याप्रमाणे आपलं अंग कवचामध्ये ओढून घेतं तसं स्थितप्रज्ञ आपले षडरिपू आपल्या नियंत्रणात ठेवतो. तो विषयभोगांपासून दूर राहतो. तो मनोवसना टाकून देतो. ही आणि अशी अनेक स्थितप्रज्ञाची लक्षणं भगवंतांनी सांगितली आहेत. ही

एकदा एक पालक त्यांच्या ६-७ वर्षाच्या मुलाला घेऊन माझ्याकडे आले. मला म्हणाले, “सर ह्याला काहीतरी शिकवायचंय.” मी म्हणालो “काहीतरी म्हणजे नक्की काय?” “काहीतरी म्हणजे संगीतातलं काहीतरी”, पालक म्हणाले. मी म्हणालो ” मी तबला आणि संवादिनी दोन्ही शिकवतो त्यापैकी काय?”. त्यावर पालक म्हणाले, “अहो आता सुट्या लागल्या आहेत. घरी बसला ना की भयंकर मस्ती करतो. या

काही दिवसापूर्वी एक माणूस मला भेटला. एका मित्रामुळे त्यांची आणि माझी ओळख झाली. फारशी ओळख नसून तो खूप मित्रत्वाने वागत होता माझ्याबरोबर. एक दोन वेळा भेटल्यावरच त्याने मला एका कार्यक्रमाला येण्याचं निमंत्रण दिलं. इतकच नव्हे तर त्याचा गाडीतून मला घेऊन जाण्याची तयारीही दर्शवली. मी त्याला विचारलं की काय कार्यक्रम आहे तर त्यावर त्यानं मला अगदी

TOP