स्वामी विवेकानंदांच्या प्रसिद्ध शिकागो व्याख्यानाला 125 वर्ष पूर्ण होतील. हे व्याख्यान म्हणजे नुसत्या स्वामी विवेकानंदांच्याच चरित्रात नव्हे तर भारतीय इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी लिहिलेले क्षण आहेत. स्वामी विवेकानंदांच चरित्र वाचनात खूप वर्षांपूर्वी लहानपणी आलं. त्यात त्यांच्या बालपणीचे प्रसंग वाचताना मजा वाटायची. लहानपणी एका झाडाला ब्रह्मसमंध बाधा झाली आहे हे कळल्यावर त्या झाडावर ते रात्री बारा वाजता

माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी प्रदर्शनात भाग घेण्याचा योग आला. आमची उत्पादनं तिथे विक्रीला असायची. तिथे येणाऱ्या ग्राहकाला आमच्या उत्पादनांबद्दल माहिती द्यायचो आणि इतर काही शंका असतील तर त्यांचीही, त्यांचं समाधान होईपर्यंत उत्तरं देण्याचा प्रयत्न करीत असू. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात काही वर्ष मी स्वतः स्टॉलवर उभा राहून विक्री करत असे, ग्राहकाशी बोलत असे. त्यानिमित्ताने मनुष्यस्वभावाचे

कोकणात गावी आमची छोटी जागा आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी तिथे बांबूची चार पाच रोपटी रुजवली होती. त्या चारपाच रोपट्यांचं आता बांबूचं बनच तयार झालं आहे. त्या पहिल्या चार पाच रोपांनंतर तिथे नवीन बांबूची रोपणी केलीच नव्हती. मग ते बन कसं वाढलं याच उत्तर शोधताना असं लक्षात आलं की बांबूची वाढ चक्रवाढ दराने झाली आहे. त्यावेळी एक

परवा एका पूजेला जाण्याचा योग आला. पूजेचे मंत्र ‘देवभाषा’ म्हणून जी मानली जाते त्या संस्कृतमध्ये म्हटले जात होते. ते ज्या पद्धतीने म्हटले जात होते ते ऐकून विचार आला की देवभाषा जरी संस्कृत असली तरी असे म्हटलेले मंत्र देवाला तरी समजत असतील का? ह्या विचारावरून काही वर्षांपूर्वी घडलेला एक किस्सा सहज आठवला. माझ्या भाच्याने एकदा कुठल्यातरी

TOP