गेल्या महिन्यात माझ्या व्यवसायाच्या काही कामानिमित्त अमेरिकेत गेलो होतो. तिथे गेल्यावर काम तर असतंच पण कामाव्यतिरिक्त सुहृदांच्या भेटीगाठी आणि गप्पा टप्पा यात दिवस कसे  भुर्रकन उडून जातात कळतच नाही. वेगवेगळे विषय निघतात चर्चा रंगतात गमतीदार अनुभव एकमेकांना सांगितले जातात. अशाच एका खास सुहृदांबरोबर एका संध्याकाळी एक छान चर्चा रंगली. मी ज्यांच्याशी गप्पा मारत होतो ते

नुकताच घडलेला एक प्रसंग. मी रेल्वेमधून प्रवास करत होतो. माझ्यासमोरच एक ‘ज्येष्ठ नागरिक’ या गटात मोडणारी व्यक्ती बसली होती.  (हल्ली केश-कलपाच्या काळात कुणाला ‘वृद्ध’ म्हणायला धीर होत नाही. त्यापेक्षा ‘ज्येष्ठ नागरिक’ हा अधिक मनमिळावू आणि कमी भोचक शब्द हल्ली रूढ झाला आहे तोच वापरतो) तर  त्या ज्येष्ठ नागरिक व्यक्तीने आपल्या पाऊच मधून त्यांचं श्रवणयंत्र बाहेर

तीन चार दिवसांपूर्वी आमच्याकडे आमचे एक स्नेही आले होते. चर्चा  करता करता विषय परदेशात राहणारी पुढची पिढी आणि त्यांचे इथे एकटेच राहणारे म्हातारे आईवडील यावर आला. त्यांच्या सोसायटीतील अठ्ठावीस पैकी चोवीस फ्लॅट मध्ये पुढची पिढी परदेशात स्थायिक झाल्यामुळे त्या फ्लॅटमध्ये म्हातारं जोडपं किंवा मागे राहिलेलं दोघांपैकी कुणीतरी एक असे एकटेच राहत असल्याचं त्यांनी सांगितलं, आणि

मी नुकताच एक प्रसंग ऐकला. एकदा पंढरीची पन्नास वर्ष वारी करणाऱ्या एका वारकऱ्याला कुणी एका चॅनेलवाल्या  अँकरनं खोचकपणे विचारलं,” आजोबा, एवढे कष्ट घेऊन, वेळ, पैसे खर्च करून पंढरीला येता पण इथे येणाऱ्या गर्दीमुळे विठुरायाचं दर्शन सुद्धा तुम्हाला नीट होत नाही. जेमतेम एका क्षणाच्या या दर्शनानं कशी काय भक्ती जडते आजोबा?” ते वारकरी आजोबा मोठे इरसाल

TOP